कोणते क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे?www.marathihelp.com

भारतीय जनतेच्या उदरनिर्वाहाचे सर्वात मोठे क्षेत्र म्हणजे कृषी होय. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या भांडवल निर्मितीत कृषी क्षेत्राचा वाटा 1950-51 मध्ये 17.7 टक्के होता तो 2016-17 मध्ये 15.5 टक्के झाला आहे. कृषी क्षेत्र भारतातील सर्वात मोठे मुक्त खाजगी क्षेत्र आहे.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 10:32 ( 1 year ago) 5 Answer 94099 +22